Skip to main content

mynavimumbai

T20 विश्वचषकातून भारत बाहेर, पुन्हा चॅम्पियन होण्याचे स्वप्न अधुरेच; ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला

T20 विश्वचषकातून भारत बाहेर, पुन्हा चॅम्पियन होण्याचे स्वप्न अधुरेच; ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला

ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 गडी राखून पराभव केला आहे. या पराभवामुळे टीम इंडिया वर्ल्ड कपमधून बाहेर पडली आहे. भारताचे पुन्हा एकदा चॅम्पियन होण्याचे स्वप्न अधुरे राहिले. उपांत्य फेरी गाठण्यासाठी भारतासाठी हा सामना जिंकणे अत्यंत महत्त्वाचे होते. अ गटातून ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात कर्णधार हरमनप्रीत […]