तमिमचे शतक, बांगलादेशला अजूनही ३००चा टप्पा पार करता आला नाही, मालिका जिंकण्यासाठी पाकला इतक्या धावांची गरज आहे

बांगलादेशने तिसऱ्या वनडेत प्रथम फलंदाजी करताना 290 धावा केल्या आहेत. ढाका येथील शेर-ए-बांगला स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात तनजीद हसनने आपल्या वनडे कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. तर लिटन दास आणि तौहीद हृदोय अर्धशतकं झळकावू शकले नाहीत. सध्या 3 सामन्यांची वनडे मालिका 1-1 अशी बरोबरीत असून पाकिस्तानला मालिका जिंकायची असेल तर त्यांना 291 धावांचे लक्ष्य […]