ऋषभ पंतला टीम इंडियाच्या उपकर्णधारपदावरून का हटवण्यात आलं? मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी खुलासा केला

भारतीय संघ पुढील महिन्यात अफगाणिस्तानसोबत एक कसोटी आणि तीन एकदिवसीय मालिका खेळणार आहे. मंगळवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) कसोटी आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली. विशेषत: कसोटी संघात आश्चर्यकारक बदल पाहायला मिळाला, कारण ऋषभ पंत आता उपकर्णधार नाही. केएल राहुलला नवा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. शुभमन गिल हा कसोटी संघाचा कर्णधार कायम आहे, […]