या 3 कारणांमुळे IPL 2027 मध्ये हार्दिक पांड्या MI चा कर्णधार होणार नाही! धक्कादायक कारण समोर आले आहे

आता मुंबई इंडियन्सला प्लेऑफमध्ये जाणे शक्य नाही. गेल्या रविवारी आरसीबीकडून 2 विकेटने पराभव पत्करावा लागल्याने मुंबई संघ आयपीएल 2026 मधून बाहेर पडला. या खराब कामगिरीचे मुख्य कारण कर्णधार हार्दिक पांड्याला दिले गेले. हार्दिक शेवटच्या 2 सामन्यांमधून बाहेर आहे, तरीही एमआय संघ कोणतीही आश्चर्यकारक कामगिरी करू शकला नाही. मुंबईच्या या खराब कामगिरीनंतर आणि प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर […]