भारताचे कर्णधारपद मिळाल्यानंतर श्रेयस अय्यरची पहिली प्रतिक्रिया, जाणून घ्या तो काय म्हणाला

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शनिवारी आयर्लंड आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली. यासोबतच बोर्डाने आशियाई क्रीडा स्पर्धेचा संघही जाहीर केला. यातील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे श्रेयस अय्यरची भारतीय टी-२० संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली. सूर्यकुमार यादवकडून कर्णधारपदच काढून घेण्यात आले नाही तर त्याला संघातून वगळण्यात आले. भारताचे कर्णधारपद मिळाल्यानंतर श्रेयस अय्यरची […]
