श्रेयस अय्यरसह 14 खेळाडू बाहेर, जाणून घ्या भारताची पुढची मालिका कधी होणार?

भारतीय संघाने गेल्या एका महिन्यात 3 टी-20 आणि एक वनडे मालिका खेळली होती, मात्र आता टीम इंडिया कसोटी मालिका खेळणार आहे. भारतीय संघ श्रीलंकेला जाईल, जिथे दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाईल. ही मालिका भारतासाठी खूप महत्त्वाची आहे, कारण ही मालिका जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा भाग आहे. T20 मालिकेची तुलना केल्यास श्रेयस अय्यरसह 14 खेळाडू श्रीलंकेत […]
