‘पूर्वी तू हरत नव्हतास आता…’, अय्यरच्या कर्णधारपदावर उठले प्रश्न? माजी क्रिकेटपटूने दिले मोठे विधान

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय T20 संघासोबत आतापर्यंत काहीही चांगले घडले नाही, 4 सामन्यांनंतरही संघ पहिल्या विजयाची वाट पाहत आहे. अय्यर हा भारताचा पहिला कर्णधार ठरला, ज्याला पहिल्या 4 सामन्यात एकही विजय मिळाला नाही. दरम्यान, पराभवाच्या कारणाबाबत बोलताना माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा म्हणाला की, टी-२० वर्ल्ड कपमध्ये आणि त्याआधीही भारतीय संघ हरत नव्हता आणि आता जिंकत […]