Skip to main content

mynavimumbai

‘पूर्वी तू हरत नव्हतास आता…’, अय्यरच्या कर्णधारपदावर उठले प्रश्न? माजी क्रिकेटपटूने दिले मोठे विधान

‘पूर्वी तू हरत नव्हतास आता…’, अय्यरच्या कर्णधारपदावर उठले प्रश्न? माजी क्रिकेटपटूने दिले मोठे विधान

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय T20 संघासोबत आतापर्यंत काहीही चांगले घडले नाही, 4 सामन्यांनंतरही संघ पहिल्या विजयाची वाट पाहत आहे. अय्यर हा भारताचा पहिला कर्णधार ठरला, ज्याला पहिल्या 4 सामन्यात एकही विजय मिळाला नाही. दरम्यान, पराभवाच्या कारणाबाबत बोलताना माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा म्हणाला की, टी-२० वर्ल्ड कपमध्ये आणि त्याआधीही भारतीय संघ हरत नव्हता आणि आता जिंकत […]