इंग्लंड T20 मालिकेसाठी BCCI ने केली टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशी आणि प्रिन्स यादव यांचा समावेश

इंग्लंड T20 मालिकेसाठी BCCI ने केली टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशी आणि प्रिन्स यादव यांचा समावेश

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या T20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. भारतीय संघ 1 जुलैपासून इंग्लंडमध्ये पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे.या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. आयपीएल 2026 मध्ये धमाकेदार कामगिरी करणाऱ्या वैभव सूर्यवंशीचा टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर वेगवान […]