Skip to main content

mynavimumbai

पावसामुळे सामना रद्द झाला तर टीम इंडिया बाहेर होणार का? सेमीफायनलबाबत आयसीसीचे नियम जाणून घ्या

पावसामुळे सामना रद्द झाला तर टीम इंडिया बाहेर होणार का? सेमीफायनलबाबत आयसीसीचे नियम जाणून घ्या

T20 विश्वचषक 2026 चा दुसरा उपांत्य सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात गुरुवारी (05 मार्च) होणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. हा सामना जिंकून टीम इंडिया सलग दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत प्रवेश करेल. पण सामन्याआधी एक प्रश्न असाही उपस्थित होत आहे की, सामन्याच्या दिवशी जर पाऊस पडला, तर संघ अंतिम फेरीत […]