सलग तिसरे सुवर्णपदक जिंकल्यानंतर मीराबाई चानूने कोणाला दिले या यशाचे श्रेय, जाणून घ्या

ऑलिम्पिक पदक विजेती मीराबाई चानूने सलग तिसऱ्यांदा राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचल्यानंतर, तिच्या यशाचे श्रेय तिच्या कुटुंबाच्या अतुलनीय पाठिंब्याला दिले. दुखापती, संघर्ष आणि अनेक त्यागांनी भरलेल्या या प्रवासात त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना प्रत्येक पावलावर साथ दिल्याचे त्यांनी सांगितले. “माझ्या कुटुंबाने मला आजपर्यंत खूप साथ दिली आहे. मला अनेक दुखापती झाल्या, पण माझ्या कुटुंबाने मला खूप […]