भारताने दुसऱ्या टी-20मध्ये इंग्लंडला दिले 191 धावांचे लक्ष्य, वैभव सूर्यवंशी फ्लॉप; अर्धशतकातून इशान चू

ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर येथे खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताने प्रथम खेळून इंग्लंडला 191 धावांचे लक्ष्य दिले आहे. पॉवरप्लेमध्ये एक विकेट गमावून टीम इंडियाने 65 धावा केल्या होत्या. 10 षटकांत 2 बाद 96 धावा झाल्या. 15 षटकात 144 धावा झाल्या होत्या. शेवटच्या पाच षटकांत धावा लवकर झाल्या नाहीत. 16व्या षटकात दोन धावा, 17व्या षटकात […]