टीम इंडिया 1050 दिवसांनंतर हरली, आयर्लंडविरुद्ध केले हे 10 लाजिरवाणे रेकॉर्ड

भारत आणि आयर्लंड यांच्यात दोन दिवसीय T20 मालिका खेळवली गेली. दोन्ही सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र हा निर्णय भारतासाठी अत्यंत वाईट ठरला. दोन्ही सामन्यात भारतीय संघ धावांचा पाठलाग करू शकला नाही. गौतम गंभीरच्या प्रशिक्षणाखाली भारताने पहिल्यांदाच आयर्लंडविरुद्ध मालिका गमावली आहे. 16 वेळा अपराजित राहिलेल्या भारतीय संघाने टी-20 मालिकेतील सलग दोन्ही […]