आंतरराष्ट्रीय T20 मध्ये किती खेळाडूंनी भारताचे नेतृत्व केले आहे? श्रेयस अय्यर १५वा कर्णधार

श्रेयस अय्यरला भारताचा १५वा T20 कर्णधार बनवण्यात आला आहे. त्याने 2026 टी-20 विश्वचषक विजेत्या कर्णधार सूर्यकुमार यादवची जागा घेतली. अय्यरच्या नेतृत्वाखाली मेन इन ब्लू आयर्लंडविरुद्ध पहिली टी-२० मालिका खेळली. 2 सामन्यांच्या या मालिकेत अय्यर ब्रिगेडला 0-2 ने पराभवाला सामोरे जावे लागले. चला तर मग जाणून घेऊया अय्यरच्या आधी टी-20 फॉरमॅटमध्ये टीम इंडियाची कमान कोणी घेतली […]