भारतीय क्रिकेटपटूने लपवून ठेवले आपले सर्वात मोठे दुख, सांगितले T20 वर्ल्ड कपपूर्वी वडिलांचे निधन

भारताचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज जितेश शर्माला T20 विश्वचषक संघात स्थान मिळाले नाही. टीम इंडिया नंतर T20 विश्वचषक 2026 चा विजेता ठरला, पण जितेश शर्माला विश्वचषक खेळता न आल्याचे दु:ख नाही. विश्वचषक खेळण्यापेक्षा त्याच्या वडिलांना त्याची जास्त गरज असल्याचे जितेशने सांगितले. खरे तर, टी-20 वर्ल्ड कप सुरू होण्याच्या काही दिवस आधी जितेशच्या वडिलांचे निधन झाले होते. […]