Skip to main content

mynavimumbai

मुंबई ते बदलापूर प्रवास फक्त 40 मिनिटांत, ‘या’ बोगद्यामुळे पनवेल फक्त 20 मिनिटांत गाठता येणार

मुंबई ते बदलापूर प्रवास फक्त 40 मिनिटांत, ‘या’ बोगद्यामुळे पनवेल फक्त 20 मिनिटांत गाठता येणार

Mumbai to Badlapur Travel via Vadodara Mumbai Expressway: बदलापूरवरुन मुंबईला जायचे असल्यास सध्या लोकल ट्रेन हाच खात्रीशीर पर्याय आहे. मात्र, ट्रेनने मुंबई गाठायला तब्बल दीड तास लागत असल्याने बदलापूरकरांची प्रचंड दमछाक होते. बडोदा जेएनपीटी महामार्गाचं काम सध्या अत्यंत वेगाने सुरु आहे. या बोगद्यामुळे पनवेल, तळोजा आणि कल्याण या रस्ते मार्गांवरील वाहतुकीचा ताणही कमी होणार आहे. […]

Navratri 2024 : तज्ज्ञांकडून जाणून घ्या योग्य पद्धत, या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा ,नवरात्रीचा उपास करताय ?

Navratri 2024 : तज्ज्ञांकडून जाणून घ्या योग्य पद्धत, या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा ,नवरात्रीचा उपास करताय ?

शारदीय नवरात्रोत्सव सुरू झाला आहे. या सणाच्या 9 दिवसांमध्ये दुर्गेच्या विविध रूपांची पूजा केली जाते. हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्त्व आहे. या सणादरम्यान मोठ्या संख्येने भक्त भाविक उपास करतात. उपास करणं हे फक्त धार्मिक नव्हे तर ते तब्येतीसाठी देखील खूप फायदेशीर असतं. मात्र कोणताही उपास करताना काळजी घेणंही तितकंच महत्वाचं असतं. या काळात थोडाही […]

सकाळी रिकाम्या पोटी ज्यूस पिताय तर सावधान, शरीराला होतो हा अपाय….

सकाळी रिकाम्या पोटी ज्यूस पिताय तर सावधान, शरीराला होतो हा अपाय….

हल्ली अनेक जण सकाळी चालायला जाताना फळांचा रस पिऊन निघत असतात, परंतू सकाळी उपाशी पोटी फळांचा ज्युस पिल्याने आपल्या शरीराला धोका पोहचू शकतो…पाहा काय आहे धोकाफळांमध्ये अनेक पोषकतत्व असतात. विविध सिझनची फळे खाल्ल्याने आपल्या शरीराला पोषकतत्व मिळत असतात. अनेक आजारांपासून त्यामुळे आपली सुटका होते. फळांचा ज्युस पिल्याने आपल्याला त्यातील पोषक घटक मिळतात असा तुमचा समज […]