‘प्रयत्न केला, पण काही करू शकलो नाही…’, सूर्यकुमार यादव यांनी अचानक असं वक्तव्य का केलं?

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2026 टी-20 विश्वचषक जिंकला. भारताला T20 विश्वचषक जिंकून देणारा सूर्या तिसरा कर्णधार ठरला. पण आता विजेतेपद पटकावल्यानंतर सूर्याने अचानक एक मोठे विधान केले आणि ‘त्याने खूप प्रयत्न केले, पण तो काही करू शकला नाही’ असे सांगितले. चला तर मग जाणून घेऊया की सूर्या असे का म्हणाला. तर आम्ही तुम्हाला सांगतो […]
