ओएमजी! अर्शद खानने श्रीलंकेला ४० चेंडूंत ५ धावा करू दिल्या नाहीत; शेवटच्या षटकाचा थरार वाचा

भारत अ आणि श्रीलंका अ यांच्यातील दांबुला येथे खेळला जात असलेला सामना बरोबरीत सुटला. आता या सामन्याचा निकाल सुपर ओव्हरद्वारे कळणार आहे. मात्र, या सामन्यात भारताने करिष्माई पुनरागमन केले. टिळक वर्माच्या टीम इंडिया अ ने शेवटच्या षटकात श्रीलंकेला पाच धावा करू दिल्या नाहीत. एकेकाळी सामना पूर्णपणे श्रीलंकेच्या ताब्यात होता. भारत अ संघाचा पराभव निश्चित वाटत […]
