तिसऱ्या T20 मध्ये भारताने झिम्बाब्वेला दिले 193 धावांचे लक्ष्य, वैभव सूर्यवंशीचे शतक हुकले.

हरारे येथील स्पोर्ट्स क्लब मैदानावर खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताने प्रथम खेळताना झिम्बाब्वेला 193 धावांचे लक्ष्य दिले आहे. भारतासाठी 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने 49 चेंडूत 81 धावांची तुफानी खेळी केली. मात्र, त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले शतक हुकले. वैभवने 8 चौकार आणि 4 षटकार मारले. एकेकाळी टीम इंडिया सहज 200 चा टप्पा पार करेल […]
