‘विश्वचषकात 11 सामने कसे खेळणार’, असा तिखट सवाल शुबमन गिलने इंग्लंडकडून मालिका गमावल्यानंतर विचारला.

रविवारी झालेल्या तिसऱ्या वनडेत भारतीय संघ 27 धावांनी पराभूत झाला. मालिकेतील पहिला सामना जिंकूनही टीम इंडियाने मालिका 1-2 ने गमावली. या पराभवानंतर कर्णधार शुभमन गिलने मालिकेत 3 सामनेही खेळू न शकलेल्या खेळाडूंबद्दल चिंता व्यक्त केली. 2027 चा विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून गिल म्हणाले की, जेव्हा संघातील खेळाडू 2-3 सामन्यांची मालिका खेळू शकत नाहीत, तेव्हा ते विश्वचषकात […]
