टीम इंडिया आता पाकिस्तानसोबत द्विपक्षीय मालिका खेळणार का? क्रीडा मंत्रालयाने सर्व काही स्पष्ट केले

टीम इंडिया आता पाकिस्तानसोबत द्विपक्षीय मालिका खेळणार का? क्रीडा मंत्रालयाने सर्व काही स्पष्ट केले

क्रिकेटमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात जेव्हा कधी सामना होतो, तेव्हा उत्कंठा शिगेला पोहोचते. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय मालिका खेळवली जात नाही. पाकिस्तानच्या दहशतवादी कारवाया पाहता भारत सरकारने पाकिस्तानसोबतच्या द्विपक्षीय मालिकेवर बंदी घातली आहे. आता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामने फक्त आशिया कप आणि आयसीसी टूर्नामेंटमध्ये होतात. बुधवारी क्रीडा मंत्रालयाने पाकिस्तानसोबतच्या द्विपक्षीय मालिकेबाबत अपडेट […]