8 भारतीय खेळाडू पहिल्यांदाच इंग्लिश परिस्थितीत खेळले, मालिका पराभवाचा दोषी कोण?

8 भारतीय खेळाडू पहिल्यांदाच इंग्लिश परिस्थितीत खेळले, मालिका पराभवाचा दोषी कोण?

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंडकडून मालिका गमावली आहे. इंग्लंडने 5 सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. संपूर्ण मालिकेत भारताच्या अनेक कमजोरी दिसून आल्या. फलंदाजीपासून गोलंदाजीपर्यंत सर्व काही फ्लॉप ठरले. तिसऱ्या T20 मध्ये 125 धावांनी लाजिरवाणा पराभव पत्करावा लागल्यानंतर आणि चौथ्या T20 मध्ये 9 विकेट्सनी पराभूत झाल्यानंतर आता या संघाचे संपूर्ण विश्लेषण […]