भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 टी-20 सामने कधी आणि कुठे खेळले जातील? बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे

भारतीय क्रिकेट संघ पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार असून, त्यासाठी बीसीसीआयने 15 सदस्यीय संघही जाहीर केला आहे. कर्णधारपदात सर्वात मोठा बदल दिसून आला आहे, कारण सूर्यकुमार यादवला संघातून वगळण्यात आले असून श्रेयस अय्यर हा नवा टी-२० कर्णधार बनला आहे. तर १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीची पहिल्यांदाच टीम इंडियात निवड झाली आहे. इंग्लंड दौऱ्यावर श्रेयस अय्यर पहिल्यांदाच […]
