भारत-इंग्लंड दुसऱ्या T20 वर पावसाची सावली, जाणून घ्या मॅचदरम्यान मँचेस्टरमध्ये हवामान कसे असेल

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला टी-२० सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही. टीम इंडियाने 20 षटकात 189 धावा केल्या होत्या. त्यानंतर पाऊस पडला आणि त्यानंतर इंग्लंडचा डाव सुरू होऊ शकला नाही. तासाभराच्या प्रतीक्षेनंतर पंचांनी सामना रद्द झाल्याचे घोषित केले. आता आज म्हणजेच शनिवारी, 4 जुलै रोजी भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा टी-20 सामना होणार आहे, […]
