गौतम गंभीरच्या कोचिंगमध्ये सलग 6 पराभव, टीम इंडिया नव्या मुख्य प्रशिक्षकासह झिम्बाब्वे दौऱ्यावर रवाना

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया झिम्बाब्वेविरुद्ध पुढील टी-20 मालिका खेळणार आहे, ज्यासाठी खेळाडू रवाना झाले आहेत. इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेचा भाग असलेले कर्णधार अय्यरसह खेळाडू तिसऱ्या वनडेनंतर जातील पण मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर जाणार नाहीत. क्रिकेटमधील व्यस्त वेळापत्रक लक्षात घेऊन बीसीसीआयने हा मोठा निर्णय घेतला आहे. गौतम गंभीरच्या कोचिंगखाली टीम इंडियाने T20 मध्ये लाजिरवाणा विक्रम केला, […]
