IPL 2026 मध्ये मुंबई इंडियन्सचे 50 कोटी रुपयांचे नुकसान! 3 सर्वात मोठे खलनायक उघड

मुंबई इंडियन्स गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे, याला कारण आहे प्लेऑफचे समीकरण. रोहित शर्मा माघारी परतताच एम.आय लखनौ सुपर जायंट्सचा 6 गडी राखून पराभव केला. चांगली गोष्ट म्हणजे मुंबईच्या प्लेऑफच्या आशा अजूनही शाबूत असल्या तरी अडचणी कमी झालेल्या नाहीत. पण असे कोणते कारण होते, ज्यामुळं मुंबई ही परिस्थिती पोहोचली आहे? येथे जाणून घ्या मुंबई इंडियन्सच्या […]
