भारताला उपांत्य फेरीसाठी सर्वात मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करावा लागेल, वेस्ट इंडिजने १९५ धावा केल्या.

प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने १९५ धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये ईडन गार्डन्स मैदानावर केलेली ही चौथी सर्वोच्च धावसंख्या आहे. भारतीय संघाला उपांत्य फेरी गाठायची असेल, तर टी-२० मधील सर्वात मोठ्या धावांचा पाठलाग याच मैदानावर करावा लागेल. कोलकाता येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली. शेवटच्या ३० चेंडूंमध्ये कॅरेबियन फलंदाजांनी […]
टीम इंडियाला वेस्ट इंडिजला किती धावांवर रोखावे लागेल? ईडन गार्डन्समध्ये सर्वात मोठा धावांचा पाठलाग किती आहे?

ईडन गार्डन्सवर सर्वाधिक यशस्वी धावांचा पाठलाग: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सुपर-8 सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळला जात आहे. दोन्ही संघांसाठी हा करा किंवा मरोचा सामना आहे, कारण आजचा विजयी संघ उपांत्य फेरीत जाणार आहे आणि पराभूत संघाला मायदेशी परतावे लागणार आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, दुसरीकडे वेस्ट इंडिजने पॉवरप्लेपर्यंत एकही […]
