पाकिस्तानला हरवून भारत आशिया चषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला, अखेरच्या मिनिटांत संपूर्ण सामना बदलला

पाकिस्तानला हरवून भारत आशिया चषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला, अखेरच्या मिनिटांत संपूर्ण सामना बदलला

18 वर्षांखालील हॉकी आशिया कपच्या उपांत्य फेरीत भारताने पाकिस्तानचा 5-3 असा पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने फायनलमध्ये प्रवेश केला आहे, जिथे तिचा सामना जपानशी होणार आहे. याआधी टीम इंडिया अ गटात दुसऱ्या स्थानावर राहिली होती, त्यामुळे त्यांना थेट उपांत्य फेरीचे तिकीट मिळाले होते. पाकिस्तानविरुद्धच्या उपांत्य फेरीत आशिष पूर्तीने एकट्याने भारतीय संघाचे नशीब बदलून टाकले. […]