0-4 पराभव, टीम इंडिया इंग्लंडमध्ये का ठरली अपयशी; लज्जास्पद कामगिरीची 5 कारणे जाणून घ्या

0-4 पराभव, टीम इंडिया इंग्लंडमध्ये का ठरली अपयशी; लज्जास्पद कामगिरीची 5 कारणे जाणून घ्या

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंडविरुद्ध टी-२० मालिका ०-४ ने गमावली. शनिवारी खेळल्या गेलेल्या पाचव्या T20 मध्येही गोलंदाज आणि फलंदाजांनी निराशा केली, क्षेत्ररक्षणही निकृष्ट दर्जाचे होते, हे आपण या संपूर्ण मालिकेत पाहिले आहे. मालिकेतील पहिला सामना रद्द करण्यात आला होता, त्यानंतर इंग्लंडने चारही सामने जिंकले होते. अय्यरच्या नेतृत्वाखाली भारताने सलग 6 सामने गमावले आहेत. […]