टीम इंडियात होणार 7 बदल, मग भारत घेणार इंग्लंडकडून बदला; 3-0 ने पराभूत करण्याचे लक्ष्य असेल!

टीम इंडियात होणार 7 बदल, मग भारत घेणार इंग्लंडकडून बदला; 3-0 ने पराभूत करण्याचे लक्ष्य असेल!

पाच सामन्यांच्या T20 मालिकेनंतर भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. वनडे सीरिजमध्ये टीम इंडियामध्ये एक-दोन नव्हे तर सात बदल पाहायला मिळतील. स्टार फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मासह घातक वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह देखील ॲक्शन करताना दिसणार आहे. टी-20 मालिकेतील पराभवाचा बदला घेण्याचे टीम इंडियाचे लक्ष्य असेल. वनडे मालिकेत इंग्लंडला […]