हार्दिक पंड्याने पराभवाचे खापर कोणावर फोडले? वैभव सूर्यवंशीच्या स्टाईलबद्दल काय म्हणाले MI कॅप्टन?

आयपीएल 2026 पावसामुळे 13 वा सामना उशीरा सुरू झाला, जो 11-11 षटकांचा होता. मुंबई इंडियन्स नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वाल यांनी पहिल्या चेंडूपासून गोलंदाजांवर हल्ला चढवला. लक्ष्याचा पाठलाग करताना एमआयची टॉप ऑर्डर फसली, संघ लक्ष्यापासून 28 धावा दूर राहिला. सामना संपल्यानंतर हार्दिक पांड्याने पराभवासाठी गोलंदाजांना जबाबदार धरत […]
