श्रेयस अय्यर टीम इंडियाचा कर्णधार व्हावा की नाही, प्रशिक्षक गौतम गंभीरला काय हवंय? येथे जाणून घ्या

भारताने सलग दोन वेळा T20 विश्वचषक जिंकला आहे. टीम इंडियाने 2024 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आणि 2026 मध्ये सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली इतिहास रचला होता. आता 2028 च्या T20 वर्ल्ड कपची चर्चा सुरू झाली आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, निवडकर्त्यांनी श्रेयस अय्यरला नवा टी-20 कर्णधार म्हणून पाहण्याचा निर्णय घेतला आहे. पण या विषयावर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक […]
