श्रेयस अय्यरने सांगितले आरसीबीकडून पराभवाचे सर्वात मोठे कारण, प्लेऑफबाबत दिले मोठे वक्तव्य

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ने पंजाब किंग्जचा 23 धावांनी पराभव करत प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले. मात्र, या पराभवानंतर पंजाब किंग्जला प्लेऑफमध्ये पोहोचणे आता कठीण झाले आहे. धरमशाला येथे झालेल्या या सामन्यात आरसीबीने प्रथम खेळून २२२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पंजाबचा संघ अवघ्या 199 धावा करू शकला. सामन्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने पराभवाचे सर्वात मोठे कारण […]
