टी-२० नंतर वनडेतही टीम इंडियाचा पराभव निश्चित! विराट-रोहित काही करू शकणार नाहीत

टी-२० नंतर वनडेतही टीम इंडियाचा पराभव निश्चित! विराट-रोहित काही करू शकणार नाहीत

टी-20 मालिकेत 0-4 असा पराभव पत्करल्यानंतर भारतीय संघ एकदिवसीय मालिकेत इंग्लंडला पराभूत करण्याच्या इराद्याने मैदानात उतरला आहे. पहिला सामना 14 जुलै रोजी एजबॅस्टन येथे होणार आहे. विराट कोहलीरोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि सीनियर खेळाडू केएल राहुलच्या रूपाने परतला आहे. पण असा आकडा समोर आला आहे ज्यामुळे टीम इंडियाचा टी-20 नंतर वनडे मालिकेतही पराभव निश्चित दिसत […]