आयपीएलमध्ये पाच षटकांच्या सामन्यांचा काय नियम आहे? त्याची अंमलबजावणी कधी आणि का केली जाते, सर्व काही जाणून घ्या

IPL 2026 मध्ये, कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामना गेल्या सोमवारी पावसामुळे वाहून गेला. आता राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात मंगळवारी गुवाहाटीच्या बारसपारा स्टेडियमवर सामना होणार होता, मात्र पावसामुळे नाणेफेक उशीर झाली. मुसळधार पावसामुळे हा सामनाही रद्द होण्याचा धोका आहे. पण नियमानुसार, दोन्ही डावात किमान पाच षटके खेळली जावीत यासाठी सामना अधिकारी […]
