टीमसोबत मुंबई इंडियन्सच्या 5 खेळाडूंचा प्रवास संपणार, कर्णधार हार्दिक पांड्याचं नावही यादीत आहे.

IPL 2026 मध्ये मुंबई इंडियन्सच्या खराब कामगिरीमुळे हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, रॉबिन मिंज, शेरफेन रदरफोर्ड, दीपक चहर या पाच खेळाडूंना पुढील वर्षी लिलावात संघातून सोडले जाऊ शकते. खरे तर मुंबई इंडियन्सने गेल्या ६ वर्षांत एकही ट्रॉफी जिंकलेली नाही. आयपीएल 2026 च्या हंगामात केवळ 4 सामने जिंकले आहेत आणि 9 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. […]
