टीम इंडियाच्या सलग पराभवांवर गौतम गंभीरने मोडलं मौन, उघड केली सर्वात मोठी कमजोरी

टीम इंडियाच्या सलग पराभवांवर गौतम गंभीरने मोडलं मौन, उघड केली सर्वात मोठी कमजोरी

इंग्लंडविरुद्ध तिसरा t20 125 धावांनी दणदणीत पराभव आणि सलग चौथ्या टी-20 पराभवानंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक. गौतम गंभीर संघाच्या खराब कामगिरीवर त्याने पहिल्यांदाच खुलेपणाने आपले मत मांडले. तो म्हणाला की, संघ सध्या ‘रीसेट’ टप्प्यातून जात असून युवा खेळाडूंना स्वत:ला सिद्ध करण्यासाठी वेळ देणे महत्त्वाचे आहे. सलग चार T20 सामने गमावल्यानंतर, गौतम गंभीरने कबूल केले की […]