असं झालं तर टीम इंडिया दुसरी इनिंग न खेळता अफगाणिस्तानला पराभूत करेल, जाणून घ्या ICCचे नियम

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी मुल्लानपूर येथे खेळवली जात आहे. टीम इंडियाने पहिला डाव ५६४ धावांवर घोषित केला. दुस-या दिवसाचा खेळ संपेपर्यंत अफगाणिस्तानचा संघ 113 धावांपर्यंत पाच विकेट गमावून अडचणीत सापडला होता. भारतीय संघाला मोठा विजय नोंदवण्याची ही सुवर्णसंधी आहे. वास्तविक, टीम इंडियाला दुसऱ्या डावात फलंदाजी न करता विजयाची नोंद करण्याची संधी आहे. पण […]
